तालुक्यातील मिंथूर, नवेगाव पांडव, मिंडाळा, बागल मेंढा, किरमिटी या गावांना मंगळवारी वादळाचा जोरदार फटका बसला. या गावातील शेकडो घरांचे कवेलू व टीन उडाल्याने अनेकांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान किरमिटी येथे वीज पडून १४ वर्षीय मुलगा ठार, तर ...
भारत हा बहुतांशी गरीब लोकांचा देश आहे. येथील कोट्यवधी लोकांना अवयवदानाची गरज आहे. परंतु आपल्याकडे पाहिजे त्या प्रमाणात अवयवदान विषयक जागृकता नसल्याने ते केवळ काही लोकच करतात. मोहन फाऊंडेशन, चेन्नई यांनी बाबा आमटे यांच्या आनंदवनातील श्रमसंस्कार छावणीत ...
महाराष्ट्रातील ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा जतन व संवर्धन करण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने इको-प्रोच्या वतीने १ मे रोजी परिक्रमेला सुरुवात झाली. ही परिक्रमा २० दिवसांचा अखंड प्रवास करून स्वगृही दाखल झाली आहे. या यात्रेदरम्यान इको-प्रोचे सदस्यांन ...
मोबाईल आज सर्वांसाठी आवश्यक गरज झाली आहे. लहान असो की, मोठे सर्वांनाच मोबाईलचे वेड लागले आहे. त्यात आपले वेगवेगळे छायाचित्र काढण्यासाठी तरुण- तरुणींना सेल्फीने वेड लागले आहे. वाटेल तेथे व आहे त्या स्थितीत वेगवेगळे सेल्फी काढण्याचे प्रकार वाढत आहे. वा ...
गेल्या महिन्यापासून तापमानाने उचांक गाढला आहे. अंगाची लाहीलाही होणाऱ्या उष्णतेपासून बचावासाठी नागरिक शीतपेयांना पसंती देत आहेत. असे असले तरी पिण्याच्या पाण्यासाठी सर्वत्र थंड जार उपलब्ध होत असल्यामुळे नागरिक त्यालाच पसंती देत आहे. यामुळे बर्फ व्यवसाय ...
राजुरा येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी उशिरा धोटे बंधूंना मंगळवारी दुपारी ३.३० वाजता राजुरा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...
वृक्ष लागवडीचे क्षेत्र वाढवून गावात हिरवाई निर्माण व्हावी, याकरिता राज्य शासनाने जिल्ह्यातील ८१ गावांचा ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान म्हणजे ‘व्हिलेज सोशल ट्रॉन्सफॉर्मेेशन मिशन (व्हीएसटीएम)मध्ये समावेश केला आहे. ...
जिल्ह्यातील ज्या तालुक्यामध्ये पाणीटंचाई अधिक आहे. तिथे आवश्यकतेनुसार सर्व उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध केल्या जाईल. यासाठी संबंधित यंत्रणांनी तत्काळ मागणी करावी. नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत पाणी टंचाईची झळ बसू नये. त्यामुळे प्रशासनाने पाणी ट ...