चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, झरपट, उमा, अंधारी व इतर नद्यांवर बंधारे बांधून पाणी अडवा, नद्या वाचवा, शेतकरी, उद्योग व पिण्याचे पाणी वाचवा तसेच दुष्काळी कामे त्वरीत सुरू करण्याच्या मागणीला घेऊन विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीन ...
राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवरील जैतापूर येथे २० लाख ३९ हजारांचा निधी खर्च करून तलाव बांधण्यात आला. परंतु नियोजनाचा अभाव व निकृष्ठ कामामुळे सहा वर्षे लोटूनही तलाव कोरडा असल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. ...
जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जपानचे डॉ. अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेल्या ‘पॅटर्न’चा अवलंबून करून समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनात परिसरात स्थानिक प्रजातींच्या सहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. हा उपक्रम श्रमसंस्कार छावणी शिबिरात राबविण्यात आल ...
मागील आठ वर्षांपासून राजुरा येथील क्रीडांगणाचे काम सुरू आहे. मात्र अजूनही ते काम पूर्णत्वास गेले नाही. विशेष म्हणजे, उद्घाटनापूर्वीच या क्रीडांगणामधील मोटारपंप चोरीला गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वीच वीज बिल न भरल ...
निसर्गातील अनेक पशु-पक्षी-कीडे यांच्या हालचालीवरून पर्यावरणात होणाऱ्या घडामोडींचा अंदाज माणूस पिढ्यान्पिढ्यापासून बांधत आहे. यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी अंदाज बांधणे सुरु केले असून शेती कामाला आता वेग आला आहे. ...
जिल्ह्यात मागील १० वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. परंतु, पिकांची उत्पादकता समाधानकारक नाही. बरेच शेतकरी जमिनीची पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनी ...
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ म रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी मतमोजणीकरिता नियुक्त अधिकारी व कर्मचाºयांचे प्रशिक्षण शुक्रवारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल ...
महाराष्ट्र व तेलंगाणा सीमेवरील आणि पूर्वी वादग्रस्त असलेल्या १२ गावांपैकी एक असलेल्या लेंडीगुडा येथे शुक्रवारी दुपारी अचानक आग लागल्याने तोगरे कुटुंबियांची चार घरे जळून खाक झाली. लेंडीगुडा येथे भानुदास तोगरे, गणेश तोगरे, मनोहर तोगरे व मिथून तोगरे यां ...
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा २० मे १९६९ रोजी उभारण्यात आला. अनावरण सोहळ्याला सोमवारी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले होते. अध्य ...
खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना योग्य प्राधिकृत बियाणे, मुबलक व मागणीनुसार मिळावे, यासाठी जिल्हा कृषी यंत्रणेने यंत्रणा सज्ज करावी. बियाण्यांची जिल्ह्यात सर्वत्र मूबलक उपलब्धता आहे. शेतकऱ्यांनी प्राधिकृत बियाणे कृषी केंद्रांमधून पावतीसह खरेदी करावे. ...