इमारत व इतर कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाने २००७ च्या नियम ४५ मध्ये अनेक उपाययोजना केल्या. त्या योजनांचा लाभ कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी असलेल्या कामगारांनाच देण्यात येतो. ...
मागील काही दिवसांपासून रेती उपसा तसेच वाहतुकीवर शासनाने बंदी घातली आहे. असे असतानाही रेती तस्कर छुप्या मार्गाने वाहतूक करीत आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असून नदी-नाल्यांचे पात्रही धोकादायक ठरत आहे. ...
शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी, यासाठी बियाणे व तंत्रज्ञानाचा वापर करताना संभ्रम निर्माण होऊ नये, या हेतुने जिल्ह्यात शेतकरी व शेतकरी महिला शेतीशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या शेती शाळांसाठी शेतकऱ्यांचा शिवाराची निवड करण्यासाठी कृषी विभागान ...
नागपूर - चंद्रपूर मार्गावरील मांगली (रै) जवळ चद्रपूरकडे जाणाऱ्या नवरदेवाच्या गाडीचा समोरील टायर फुटल्याने वाहन पलटी झाले. या अपघातात वाहनातील तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी १० वाजता दरम्यान घडली. सुदैवाने नवरदेव यातून सुखरूप बचावला. ...
सावली तालुक्यातील किसाननगर येथे एका वाहनाने आलेले दोघेजण रिकामे सिलिंडर आणा आणि भरलेले घेऊन जा, असे जाहीर सांगत होते. ही माहिती पोलिसांना मिळताच त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील ३६ सिलिंडर तसेच एक चारचाकी वाहन जप्त केले आहे. ...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात दिव्यांगांना विशेष दर्जा दिला आहे. जिल्ह्यामध्ये शेवटच्या पात्र दिव्यांगाला स्वयंचलित तीन चाकी सायकल देईपर्यंत ही योजना सुरू राहील. याशिवाय अंध दिव्यांगांना विशेष संगणक वितरित करण्यात येईल. ...
राज्यात आदिवासी समाज मोठ्या संख्येने असताना या राज्यात आदिवासी विद्यापीठ नाही. त्यामुळे आदिवासी समाजाचा शैक्षणिक विकास पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. इतर राज्यांमध्ये आदिवासी विद्यापीठ असल्यामुळे तेथील आदिवासी समाजाचा शैक्षणिक विकास झाला आहे. ...
कृषी विभागातर्फे येथील बाजार समितीमध्ये शेतकरी पंधरवडा सप्ताहाअंतर्गत आयोजित उन्नत शेती समृध्द शेतकरी कार्यक्रमाचा समारोप व तालुकास्तरीय कृषी मार्गदर्शन शिबिर पार पडले. या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते व चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार भा ...
येथे १९९० मध्ये एमआयडीसी मंजूर झाली. याला आता तब्बल २९ वर्षांचा कालावधी होत असला तरी ही एमआयडीसी अद्यापही वांझोटीच आहे. विभागाकडून भूखंड पाडण्याच्या व ते वितरण करण्याच्या पलीकडे या एमआयडीसीची प्रगती झाली नाही. परिणामी तालुक्यात बेरोजगारांची संख्या वा ...
जिल्ह्यात काही ग्रामपंचायतमध्ये पोटनिवडणूक तर काही ग्रामपंचायतमध्ये सार्वत्रिक निवडणूक २३ जून रोजी पार पडणार आहे. यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे. सध्या खरिप हंगाम तोंडावर असतानाच निवडणूक आल्याने गावागावांत चर्चांना उधान आले आहे. ...