शाळा व महाविद्यालये बंद असल्याने अनेक खासगी शाळांच्या शिक्षकांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून वर्ग सुरु असल्याने शाळांचे खर्च कमी झाले आहेत. अशा परिस्थितीत खासगी शाळांनी या शालेय वर्षात शुल्क न वाढविण्याचा निर्णय जरी घेतला तरी ...
पोंभुर्णा तालुक्यात मागील वर्षी अनेकांनी कापसाची लागवड केली होती. उत्पन्न झालेला कापूस वणीच्या जिनिंगमध्ये विकला. परंतु, अनेक शेतकऱ्यांना विक्रीचा मोबदला अद्यापही मिळाला नाही. शेतकऱ्यांनी याबाबत क्षेत्र अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, शासनाकडुन निधी ...
मागील काही वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून तळोधी (बा.) येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. आणि अतिरिक्त तहसीलदार म्हणून राजपूत यांची नेमणूक करण्यात आली. मात्र अवघ्या सहा महिन्यात त्यांची बदली झाली. या कार्यालयात परिसरातील जवळपास ४० गाव ...
ब्रिटिशांनी भारतावर सुमारे दीडशे वर्ष राज्य केले. यादरम्यान, ब्रिटिशांनी अनेक कार्यालये चंद्रपूर जिल्ह्यात स्थापन केले. इंग्रजांनी जिल्ह्यात आसोलामेंढा व घोडाझरी तलाव, उपविभागीय अधिकारी कार्यालय, ठिकठिकाणी विश्रामगृहे, पोलीस ठाणी बांधली. इंग्रजांचे र ...
दोन महिन्यांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना विकलेल्या कापसाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे चुकाऱ्याच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील मागील काही दिवसामध्ये मोठ्या संख्येने रुग्ण संख्या वाढली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत पंधराशेच्यावर रुग्ण संख्या गेली आहे. यातही महापालिका क्षेत्रामध्ये हा आकडा मोठा आहे. त्यामुळे यावर प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह महापालिका प ...
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी १५ जुलैपासुन सुरू करण्यात आलेल्या टेस्ंिटग सेंटरची दररोज १२५ ते २०० चाचण्या करण्याची क्षमता आहे. कोविड १९ चाचण्यांचा रिपोर्ट उपलब्ध होण्याचा कालावधीही आता कमी झाला आहे. अॅन्टिजेन टेस्टींग सेंटरच्या माध्यमातून चाचणी केल्यान ...
जिल्ह्यातील अर्थकारण प्रामुख्याने शेतीवरच निर्भर आहे. त्यामुळे शेतीच्या दीर्घकालीन उन्नतीसाठी सिंचनाची शाश्वत व्यवस्था म्हणून लघु, मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्पांशिवाय अन्य पर्याय नाही. याच कारणांमुळे माजी मालगुजारी तलाव शासनाने ताब्यात घेतल्या. १९१८ ...
मागील काही दिवसामध्ये जिल्ह्यात सोयाबिन पिकांवर खोडमाशीचा तर कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. पिकांचे कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी सध्या विविध किटकनाशकांची फवारणी केली जात आहे. जिल्ह्यातील काही शेतकरी किटकनाशक फवारणी करणाऱ्यांना सु ...