शेगाव जि. प. शाळेला शंभर वर्षे झाल्याने काही माजी विद्यार्थी एकत्र येऊन व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केला. शाळेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी डॉक्टर, अभियंता, शिक्षक झाले. अनेक विद्यार्थी जीवनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या शाळेतूनच त्यांनी आयुष्याची बाराख ...
सिंदेवाही येथे ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र येथील कर्मचाऱ्यांची वसाहत लोनवाही ग्रामपंचायत परिसरात आहे. या वसाहतीमध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच १०८ रुग्णवाहिकेचे कर्मचारी वास्तव्यास आहेत. सध्यास्थितीत येथील कर्मचाऱ्यांची कोरोना ड्युटी लागत असल्यान ...
यंदा खरीप हंगामात चांगला पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. जून महिन्यापासून पाऊस सुरू झाला. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या काळात पावसाची संततधार सुरू होती. या पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळाले. मात्र, रिपरिप पडणाºया पावसा ...
केंद्रीय रसायन व खते मंत्रालयाने राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील खत विक्री संदर्भातील अहवाल मागविण्याच्या सूचना दिल्या. केंद्राने यापूर्वी अशा प्रकारचे पाऊल उचलेले नव्हते. यापूर्वी कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांकडू ...
घोडाझरी सिंचन प्रकल्प नागभीड तालुक्यात असला तरी या प्रकल्पाचा फायदा नागभीड तालुक्यापेक्षा सिंदेवाही तालुक्यालाच अधिक आहे. अशीच गोष्ट गोसेखुर्द प्रकल्पाची. या प्रकल्पाचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला असला तरी तो भूमिगत असल्याने त्याचा भविष्य ...
एखाद्या बसस्थानकावर बुकिंग केल्यानंतर ग्राहकाला आवश्यक त्या ठिकाणच्या बसस्थानकावर पार्सल पोहोचता होत असत. त्यामुळे छोटया मोठया व्यावसायिकांची मोठी सोय झाली होती. कालांतराने ही पार्सल सेवा महामंडळाने खासगी कंपनीकडे दिली. मात्र, तरीही राज्य परिवहन महाम ...
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला जिवती तालुका मुलभुत सोयी-सुविधापासून वंचित आहे. तालुक्याच्या विकासासाठी शासन स्तरावरून होणारे प्रयत्न अपुरे असल्याने महत्त्वाचे प्रश्न रेंगाळले जात आहे. त्यामुळे विकासकामाला खीळ बसली आहे. जिवती तालुका निर्मिती होऊन ...
सन २०१२-१३ मध्ये दिर्भ संघन सिंचन विकास कार्यक्रमातून कोल्हापुरी बंधारे आणि मामा तलाव दुरूस्तीची कामे झाली होती. ही कामे अर्धवट असल्याने शासनाचा निधी परत गेला. मात्र, जानेवारीत सत्ताबदल झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कंत्राटदारावरील प्रेमाची परतफ ...
वेकोलिच्या खुल्या खाणीत उत्पादन झालेल्या कोळशाचे मोठे दगड क्रेशर मशीनद्वारे बारिक करीत असताना मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. परिसरात वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने माजरीकरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. दरम्यान, पीडित नगरिकांन ...
कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी दैनंदिन व्यवहारही सुरू राहणे आवश्यक आहे. मात्र कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे. मात्र समाजात वावरताना तरुणवर्ग बेफिकीर असल्याचे दिसून येत ...