लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
वैनगंगा नदीच्या पुरामुळे नदीकाठची शेती झाली वाळवंट - Marathi News | Due to the flooding of the Wainganga river, the riparian agriculture became desert | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वैनगंगा नदीच्या पुरामुळे नदीकाठची शेती झाली वाळवंट

ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव, कोलारी, अऱ्हेर नवरगाव, भालेश्वर, चिखलगाव, पिंपळगाव (भो), लाडज, हरदोली, चिंचोली, सोनेगाव, सोंद्री, सावलगाव, बेटाळा, बोळेगाव, जुगनाळा, मांगली, बेलपातळी, किन्ही, रणमोचन, खरकाडा, निलज, रूई, पाचगाव, बरडकिन्ही, चिचगाव, हळदा, ...

रूग्णालयातील ४६२ रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर ताण - Marathi News | Stress on healthcare due to 462 vacancies in hospitals | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रूग्णालयातील ४६२ रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर ताण

जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालयात वर्ग १ ची ३२ पदे मंजूर आहे. वर्ग २ - १११, अस्थायी ४३, बीएएमएस -४३, गट अ वर्ग १ - १, गट ब वर्ग २ -१८, वर्ग ३- ६०२, वर्ग ४ - ३११ असे एकूण १०८९ पदे मंजूर आहेत. कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यासाठी लागू केलेल्या आकृतीबंधाला ब ...

कोरोनाचा डेथ रेट रोखण्यासाठी अर्ली डिटेक्शनवर करणार फोकस - Marathi News | Focus on early detection to prevent corona death rate | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोरोनाचा डेथ रेट रोखण्यासाठी अर्ली डिटेक्शनवर करणार फोकस

डेथ रेट रोखण्यासाठी अर्ली डिटेक्शन (लवकर निदान) आणि जादा आरोग्यसुविधा वाढविण्यावर यापुढे फोकस राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी मंगळवारी लोकमतशी संवाद साधताना दिली. ...

चंद्रपुरातील लंपटवृत्तीच्या मिनी आयटीआयच्या संचालकाला अटक - Marathi News | Director of Mini ITI arrested in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरातील लंपटवृत्तीच्या मिनी आयटीआयच्या संचालकाला अटक

एका तरूणीवर संचालकाने दहा हजार रुपये देतो, आपण शरीरसंबध प्रस्थापित करू, अशी मागणी केली व तिचा विनयंभंग केला. दुसऱ्या खोलीत असलेल्या तरूणीने आरडाओरड केल्यानंतर तिची कशीबशी सुटका झाली. ...

सावधान! जिल्ह्यात कोरोना रुग्णांची मृत्यूसंख्याही वाढतेय - Marathi News | Be careful! The death toll of corona patients is also increasing in the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सावधान! जिल्ह्यात कोरोना रुग्णांची मृत्यूसंख्याही वाढतेय

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत चालला आहे. गंभीर बाब अशी की हा संसर्ग संपर्कातून होऊ लागला आहे. ज्याच्या कुटुंबात कुणीही कोरोनाबाधित नाही, ज्याची प्रवासाची पार्श्वभूमी नाही, पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील म्हणून नोंदही नाही, अशांना ...

शून्य ऊर्जा शीतगृहामुळे चार दिवस भाजीपाला टिकविणे होणार शक्य - Marathi News | A zero energy cold storage makes it possible to store vegetables for four days | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शून्य ऊर्जा शीतगृहामुळे चार दिवस भाजीपाला टिकविणे होणार शक्य

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना शून्य ऊर्जा शीतगृहाचे प्रात्याक्षिक करून दाखविण्यात येत आहे. या उपक्रमाचे महत्त्व, उर्जेची बचत यावर मार्गदर्शन केल्या जात आहे. या शीतगृहामध्ये पालेभाज्या, फळभाज्या चार ते पाच दिवस टिकुन राहत असल्या ...

चंद्रपूर व बल्लारपूर शहरात गुरुवार ते रविवार जनता संचारबंदी - Marathi News | Public curfew in Chandrapur and Ballarpur from Thursday to Sunday | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर व बल्लारपूर शहरात गुरुवार ते रविवार जनता संचारबंदी

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात तसेच बल्लारपूर शहरात 10 सप्टेंबर गुरुवार ते 13 सप्टेंबर रविवारपर्यंत जनता संचारबंदीचे लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे अध्यक्षत ...

चंद्रपुरात २६ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त - Marathi News | Fragrant tobacco worth Rs 26 lakh seized in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात २६ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

माहितीच्या आधारावर पोलिसांनी वाहतूक कार्यालयाजवळ नाकाबंदी केली. यावेळी एमएच ३४ ए. व्ही २४३३ या वाहनाची झडती घेतली असता हिरव्या रंगाच्या चुंगड्यामध्ये ३६०० नग मजा एकूण किंमत १४ लाख ४० हजार, १५ रंगाच्या पांढऱ्या चुंगड्यामध्ये १६० नग इंगल कंपनीचा हुक्का ...

पुरानंतर गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट - Marathi News | Drinking water crisis in villages after floods | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पुरानंतर गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट

गावांमध्ये नळ योजनेबरोबरच हातपंप असले तरी या हातपंपांना दूषित पाणी येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वैनगंगा नदीचे पाणी गावात शिरल्याने पंपगृह, विहिरी, हातपंप गढूळ पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे पाणी दूषित झाले ...