महाराष्ट्राचं सरकार हे काम करणारं सरकार आहे, उगाच प्रत्येक कामाची, काम होण्याआधीच ‘मी लाभार्थी, हे माझं सरकार’ असली जाहिरातबाजी करत फिरणारं सरकार नाहीये (काय सांगता, आपल्याच सरकारच्या आहेत का त्या जाहिराती? पण, किती तुरळक दिसतात त्या जाहिराती!). त्या
...
भारतात दोन प्रकारचे कर आहेत - प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष कर म्हणजे, आपल्या उत्पन्नावर सरकारला प्रत्यक्षपणे भरावा लागणारा कर. हा कर व्यक्ती आणि कॉर्पोरेट संस्थांवर थेट आकारला जातो.
...
भारतात आर्यभट हा अत्यंत महान शास्त्रज्ञ होऊन गेला. इसवी सन ४९९ साली वयाच्या २३व्या वर्षी आर्यभटाने एक महान ग्रंथ लिहिला. त्यांनी त्या काळातील खगोलशास्त्राबद्दलची सर्व माहिती अवघ्या १२१ श्लोकांमधून सादर केली.
...
भटक्या श्वानांबाबत समाजात गैरसमजुती मोठ्या प्रमाणात आहेत. मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये सरासरी १ हजार रुग्णांपैकी १ रुग्ण श्वानदंशामुळे दाखल झालेला असतो.
...
मुंबईत गेल्या दोन वर्षांत सरासरी २५ ते ३० हजार भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. मात्र, भटक्या श्वानांची दहशत अद्याप कायम असून, कामावरून रात्री उशिरा घरी परतणारे मुंबईकर भटक्या श्वानांच्या दहशतीखाली आहेत.
...
माणसाने कुत्र्याचे वर्णन इमानदार प्राणी म्हणून केलेलं असले तरी बरेचदा हा प्रामाणिक प्राणी माणसाचा जिवावर बेतू शकतो. अशा या प्रामाणिक प्राण्यामुळे जगभरात अनेक माणसांनी जीव गमावला आहे.
...
स्थापत्यशिल्प : मागील काही लेखांमध्ये आपण चारठाणा या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक गावाची व तेथील स्थापत्य अवशेषांची माहिती घेतली होती. त्यातील गणेश मंदिर आणि शिव मंदिर वगळता बहुतांशी चारठाणा येथील पुरातन अवशेष हे यादवकालीन आहेत. त्या काळातही ते नियोजनबद्ध श
...
वर्तमान : वर्तमानात सर्वात महत्त्वाची पण समाजातून तितकीच दुर्लक्षित केल्या जाणारी बाब काय असेल; तर ती समाजातून हद्दपार होत चाललेली नैतिकता होय. नैतिक मूल्यांची पडझड, मूल्य ºहास; हा खरा तर आजच्या समाजाला व्यापून टाकणारा प्रश्न आहे. परंतु तो अनुभूतीच्य
...