बायपास रस्त्याची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे धोकादायक रस्त्यानेच वाहनांची वाहतूक सुरु आहे. पावसाळ्यात अत्यंत धोका येथे असून रस्ता केव्हा खचेल याचा नेम नाही. भूस्खलनाचा येथे मोठी भीती आहे. मागील एक वर्षांपासून रेंगेपार गावाला बस जाणे बंद आह ...
जिल्ह्यात आतापर्यंत माजी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ ११४२ लाभार्थ्यांना देण्यात आला असून त्यांना एक कोटी ३५ लाख २५ हजार रुपये वितरीत केले आहे. पोषण आहार अभियानांतर्गत आधारकार्ड सीडींग करण्याचे काम ९५ टक्के पुर्ण झाले असून जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. ...
खुशबू रतनलाल पारधी (२३) रा. चिचोली असे मृत तरुणीचे नाव आहे. तर विद्वेश्वरी भारत ठाकूर (२८) रा. बघेडा ही बहिण तर रेखा पारधी या वहिणी गंभीर जखमी झाल्या. तंत्रनिकेतनचे शिक्षण घेतलेली खुशबू बहिण आणि वहिनीसोबत दुचाकीक्रमांक एम एच ४९ ए ८३५५ ने तुमसरवरुन चि ...
जिल्ह्यात भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. तुमसर व साकोली येथे उपजिल्हा रुग्णालय असून पवनी, अड्याळ, लाखांदूर, लाखनी, मोहाडी, पालांदूर, सिहोरा या सात ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १९३ ...
ग्रामीण भागात घरकूल मंजुरीचा वाढता अनुशेष आहे. केंद्र आणि राज्य शासनाचे अनुदान देयकावर योजनेचे भवितव्य अवलंबून आहे. एकाने अनुदान अडविला तर दुसरा फक्त टोलवेबाजी पर्यंत सीमीत राहत. यात मात्र गरीब घरकूल लाभार्थ्यांची परवड होत आहे. शासनाने आयुष्याचा निवा ...
पावसाळ्याचे दोन महिने संपण्यात दोन दिवस शिल्लक असतानासुद्धा सरासरी एवढे पाऊस पडले नसल्याने रोवणी योग्य पºहे संकटात सापडले आहेत. शेतकरी शेजारील किंवा कालपर्यंत निरुपयोगी असलेला पाणी इंजिन, जनरेटर, मोटारपंप यांच्या साहाय्याने उपसा करून रोवणीकरिता धडपड ...
तुमसर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि एक पोलीस शिपाई कोरोनाबाधीत असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले होते. यामुळे पोलीस वर्तूळात खळबळ उडाली होती. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेले जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि गोबरवाह ...
जिल्ह्यात ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या निकालात यंदाही सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातून अव्वल ठरलेली नूतन कन्या विद्यालय ...
गत तीन आठवड्यांपासून पवनी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली नसतानाही अड्याळसह परिसरातील गावांना नेरला उपसा सिंचन संजीवनी ठरले. मात्र प्रकल्पाच्या पाण्यावर रोवणी झाली असली तरी आता शेतात भेगा दिसून येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नेरला उपसा सिंचन पर्य ...
शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात अडीच महिन्यांपूर्वी संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरु करण्यात आले. नियमानुसार आणि गाईडलाईन अनुसार मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र येथे कोणत्याच सुविधा दिसत नाही. थातूरमातूर स्वच् ...