शुक्रवारी सकाळी गावातील प्रभाकर ठाकरे हे गावालगतच्या नाल्यावर शौचास गेले होते. यावेळी त्यांना झुडुपात एक बिबट व दोन बछडे दिसले. त्यांनी तेथून धूम ठोकत गाव गाठले. या प्रकाराची माहिती गावकऱ्यांना दिली. ही माहिती गावात होताच गावकऱ्यांनी नाल्यावजवळ एकच ...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले खऱ्या अर्थाने शेतकरीपुत्र आहेत. वंशपरंपरागत शेती हाच त्यांचा व्यवसाय आहे. पूर्वी शेतात स्वत: ट्रॅक्टर चालवून शेती कसायचे. परंतु, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्याने पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र, सुकळी ...
खैरी / पट गावालगतच्या झुडुपात दडून असलेल्या बिबट्यासह दोन बछड्यांनी परिसरातच एका माकडाची शिकार करून झुडुपात ठिय्या मांडला. माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ परिसरात बिबट व बछड्यांना पाहण्याकरिता एकच गर्दी केली. ...
निवडणूक निकाल लागून आता एक महिन्याचा कालावधी झाला आहे. या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपने आपल्या गटनेत्यांची निवड केली. मात्र अद्यापही सत्ता स्थापनेबाबत अधिसूचना जारी झाली नाही. ...
महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत असणाऱ्या नद्याचे पात्रात मध्यप्रदेशातील रेती माफियांची घुसखोरी सुरू झाली असल्याने नद्याचे पात्र पोखरले जात आहे. नद्यांच्या पात्रात रेतीऐवजी मातीच दिसून येत आहे. जिल्ह्यात घाट लिलाव नसताना रेतीचे बेधडक ट्रक धावत असल्याचे ...
धामणेवाडा गाव सातपुडापर्वत रांगांच्या जंगलव्याप्त परिसरात आहे. गावची लोकसंख्या सुमारे एक हजाराच्या आसपास आहे. या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चवथीपर्यंत शाळा आहे. पाचवा वर्ग नसल्याने विद्यार्थ्यांना गोबरवाही दहा किलोमीटर तर सिहोरा १४ किलोमीटर अंतरा ...
अजूनही अनेक एसटी कर्मचारी दुःखवट्यात सहभागी असल्याने आता महामंडळाने भंडारा विभागातील २०९ एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. यामध्ये भंडारा आगारातील २२, साकोलीतील ५६, गोंदियातील २८, तुमसरातील ३५, तिरोडातील २५, पवनीत १९, विभागीय कार्यालयातील २, विभागी ...
भंडारा जिल्ह्यातील माेहाडी, लाखांदूर आणि लाखनी या तीन नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी दाेन टप्प्यात निवडणूक घेण्यात आली. गुरुवारी नगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. माेहाडी नगरपंचायतीत १७ पैकी ९ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले हाेते. मात्र भाजपमध ...
जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, अल्पभूधारक असण्याचे प्रमाणपत्र आहेत. या कागदपत्रांमध्ये जात प्रमाणपत्र व रहिवासी दाखलासाठी ५० ते ६० वर्षांपूर्वीचे जन्माचे दाखले लागतात. जातीच्या नोंदी मागण्यात येतात. हा समाज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर सुद्धा भटकंत ...