आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Navi Mumbai: खंडणी, हत्या तसेच अनेक गंभीर गुन्ह्यात अटकेत असलेल्या विकी देशमुख याच्या आई व बहिणीला देखील पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी रात्री त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली. ...
Navi Mumbai: नेरूळमध्ये राहणाऱ्या इंजिनिअर तरुणाची २१ लाख ५७ हजाराची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. ठराविक रक्कम गुंतवून दामदुप्पट नफा मिळवण्याच्या अमिषाला भुलून त्याच्यासोबत हा प्रकार घडला आहे. ...