आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
शहरात एकीकडे महापाकिकेच्या वतीने प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती होत असताना दुसरीकडे सर्वत्र प्लास्टिक पिशव्या मिळत असल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
जनसंपर्क कार्यालयाचे आठवलेच्या हस्ते उदघाटन, मोदींच्या सत्तेत संविधान बदलणार नाही, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच सर्वानी निळ्या झेंड्या खालीच राहिल पाहिजे, इकडे तिकडे जावू नका असं आठवले म्हणाले. ...