पालिकेतील २४ प्रशासकीय विभागांमध्ये जानेवारी २०२५ पासून ‘मीठ - साखर अभियान २०२५’ जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. सर्वेक्षणानुसार, ७३ टक्के मुंबईकरांना साखरेच्या अतिसेनाच्या दुष्पपरिणामाची माहिती नाही. ...
"...या अर्थाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाचा विचार करता, त्यांच्या काळातील काँग्रेस मध्यममार्गी होती. त्या काळात काँग्रेसने पूर्वीच्या भाजप सरकारकडून काही धोरणांचा स्वीकार केला होता." ...
Crop Damage Compensation : जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या अकोला जिल्ह्यातील तब्बल ३.५६ लाख शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी हेक्टरी १० हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. एकूण ३२३ कोटींपेक्षा जास्त रकमेचा निधी मंजूर अ ...
बिहारमध्ये एनडीएचे सरकार पुन्हा सत्तेत येणार हे स्पष्ट दिसून येत आहे. मात्र मतांची टक्केवारी पाहिली तर बिहारमध्ये सर्वाधिक मते तेजस्वी यादव यांच्या आरजेडीला पडल्याचे दिसून येते ...