आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मनसावळी येथील पुष्पा किन्नाके हिच्या कुलूपबंद घरातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी अल्लीपूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने मनसावळी गाठून पुष्पाच्या घरा ...
शासनाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाने प्राथमिकच्या दहा तर माध्यमिकच्या चार अशा एकूण १४ शिक्षकांचे प्रमाणपत्र पुण्याला पडताळणीकरिता पाठविले होते. पडताळणीकरिता प्रमाणपत्र पाठविल्याने अनेक शिक्षकांची धडधड वाढली आहे. आता शासनाने बोगस शिक्षकांची यादी जाहीर ...
विविध क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील ३४ कर्तबगार महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत वुमन अचिव्हर्स अवॉर्ड यवतमाळ २०२१’ या काॅफी टेबल बुकचे प्रकाशन आणि ‘वुमन अचिव्हर्स अवॉर्ड’चा वितरण सोहळा मंगळवार, दि. २२ मार्चला दुपा ...
हजारो शिक्षक बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा बदल्या करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडून गुरुवारी ग्रामविकास खात्याच्या सचिवांनी आढावा घेतला. या व्हीसीमध्ये बदल्यांसाठी पूर्वतयारी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार आता ज ...
नगरपरिषद म्हणा की, वाहतूक नियंत्रण शाखा दोन्ही विभागांकडे मनुष्यबळ कमी असल्याने आहे तेवढ्या मनुष्यबळात ते काम करून घेत आहेत. त्यात होळीचा सण होता व अशात नागरिक व दुकानदारांनाही त्रास व त्यांचे नुकसान नको म्हणून या मोहिमेला खंड पडला. मात्र दुकानदारांन ...
ग्राम जमाकुडो येथील वॉर्ड क्रमांक-३ मधील रहिवासी फुलकुवरबाई रूपचंद कुराहे यांचे घर असून, रविवारी (दि.२०) दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या घराला अचानक आग लागली. सुदैवाने याप्रसंगी त्या घरी नव्हत्या व गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. म ...
जिल्ह्यातील लसीकरण ९० टक्के पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिल्यानंतर शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी राबविलेल्या मोहिमेतून जिल्ह्यात तब्बल ५७ हजार इतके लसीकरण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या लसीकरणाची टक्केवारी आणखी वाढ ...
सावाना, कुसुमाग्रज प्रतिष्ठान यासारख्या संस्था या नाशिककरांसाठी मंदिरासमान असून त्यांचे पावित्र्य राखलेच जायला हवे. त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून कुणी दुष्प्रवृत्ती सावानात शिरकाव करू इच्छित असतील किंवा आधीपासूनच तिथे असतील त्या दुष्प्रवृत्तींना स ...