दाेन वर्षांपूर्वी गॅसचा वापर केवळ शहरातीलच नागरिक करत हाेते. ग्रामीण भागातील एखादाच कुटुंब गॅसचा वापर स्वयंपाकासाठी करत हाेता. मात्र, उज्ज्वला याेजनेंतर्गत शासनाने ग्रामीण भागातही गॅस सिलिंडरचे वितरण केले. त्यामुळे ९० टक्के घरांमध्ये आता गॅस पाेहाेचल ...
गत दोन महिण्यापुर्वी तालुक्यातील टेंभरी - विहीरगाव येथे स्थानिक लाखांदूर तहसीलदारांनी जवळपास २०० ते २५० ब्रॉस रेतीचा अवैध साठा जप्त केला आहे. मात्र रेतीसाठा जप्त करुन तब्बल दोन महिण्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला असतांना अवैध रेतीसाठा प्रकरणी एकाही तस् ...
जिल्ह्यात खरीप आणि रबी या दाेन हंगामात धानाचे पीक घेतले जाते. गत खरीप हंगामात एक लाख २७ हजार ६२४ शेतकऱ्यांनी ३७ लाख ५१ हजार २९० क्विंटल धानाची पणन महासंघाला विक्री केली हाेती. त्याची किंमत ७०० काेटी ७४ लाख दहा हजार ३५५ रुपये हाेती. त्यापैकी ७०० काेटी ...
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामात धानखरेदी केली जाते. यंदा रब्बी हंगामात दोन्ही विभागाने जवळपास ३५ लाख क्विंटल धानखरेदी केली होती. ...
जिल्हा परिषदेंर्गत चालविण्यात येणाऱ्या सुमारे १३८ शाळा इमारतीवरून विजेच्या जिवंत तारा गेल्या असून, अनेक शाळांच्या आवारातच विद्युत ट्रान्सफाॅर्मर लावलेले आहेत. हवामानाचा बदल पाहता कधीही वादळामुळे एखादी जिवंत तार तुटली, तर मोठा अपघात होऊ शकतो, म्हणून इ ...
तालुक्यातील लिंगा मांडवी गावात १९ रोजी पट्टेदार वाघाने थेट गावात प्रवेश करून गोठ्यात बांधून असलेल्या जनावराला जखमी केले. जनावरांचा आवाज आल्याने, पशुपालकाने पाहणी केली असता, पट्टेदार वाघ गोठ्यात ठाण मांडून होता. रात्रभर पहारा दिल्यावर वाघ जंगलात गेला, ...
कोविडमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी कोविडची लस प्रभावी असून लस न घेणारे विविध वैद्यकीय कारणे पुढे करीत आहेत. त्यामुळे पोलीस विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना १०० टक्के लसीकरण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रभावी जनजागृतीसह विशेष मोहीम हाती ...
नागरिकांनी अनेकदा प्रशासनाला निवेदन दिले. मात्र, उपयोग झाला नाही. त्यामुळे गुरुवारी पुराचे पाणी तांड्यात शिरले. आमदार नामदेव ससाने यांनी पुरास कारणीभूत ठरलेल्या नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे आश्वासन दिले, तसेच प्रशासनातर्फे तत्काळ पंचनामे करून ...