बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.Read more
कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार कुणी पाडले, का पाडले, काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोरांचा भाजपाने घोडेबाजार केला की कर्नाटक काँग्रेसमधील कुण्या बड्या नेत्याची त्याला फूस होती. कर्नाटकात जे झाले त्याला लोकशाहीची विटंबना म्हणायचे का याची चर्चा सुरू झाली आहे. ...
विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य लढतीत भारतीय संघाचा न्यूझीलंडकडून अनपेक्षित पराभव झाल्यापासून सर्वाधिक लक्ष्य जर कोण होत असेल तर तो कर्णधार विराट कोहली. पण का पराभवामुळे भावनेच्या भारात कर्णधारासह इतरांचा बळी देणे खरोखरच योग्य ठरणार का? ...
संपूर्ण स्पर्धेत अनेक कठीण पेपर अचूक सोडवणाऱ्यांकडून अगदी मोक्याच्या क्षणी काही गंभीर चुका झाल्या. त्यामुळे अगदी दोन पावलांवर आलेले विश्वविजेतेपद निसटले. ...
इंग्लंडकडून झालेल्या भारतीय संघाच्या पराभवामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे विश्वचषकावर दावेदारी सांगणाऱ्या विराटसेनेला या पराभवातूने नेमका काय बोध घ्यावा लागणार आहे, हेही समोर दिसू लागले आहे. ...