सज्जन, सद्वर्तनी माणसे ही समाजाला दिशा देतात. त्यांची उक्ती जशी असते तशी कृती असते. म्हणुनच जो जसे बोलतो तसे चालतो त्याला वंदन केले पाहिजे, असेही सांगितले जाते. ...
प्रत्येकाचे मन महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येकाच्या मनावरच पुढच्या व्यक्तीचे मोठेपण अवलंबून असते. एखादा राजा आहे. तो सर्वांसाठी मोठा आहे, परंतु एखाद्याचे मन त्याला मोठे मानत नसेल. ...
धर्मराज हल्लाळेमाणसाचे आयुष्य म्हणजे पाण्यावरील बुडबुड्यासारखे आहे. अगदी क्षणभंगुर, संत कबीर यांनीही आपल्या दोह्यांमध्ये अंतर्मुख करणारे विचार दिले आहेत़ माणसाची जात म्हणजे पाण्यावरच्या बुडबुड्यासारखी आहे़ जसे आकाशातले तारे सकाळ होताच दिसेनासे होत ...
संतांनी देव नुसता अनुभवला नाही, तर सर्वाभूती परमेश्वर असल्याचे त्यांना जाणवले. म्हणूनच संत ज्ञानेश्वरांनी जे जे भेटे भूत। ते ते वाटे मी ऐसे।। असा संदेश दिला आहे. ...
गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण देशभरात मोठ्या भक्तीभावाने गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. यावर्षी 13 ते 23 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ...