नियमाच्या नावाखाली शहरातील दुचाकीस्वारांवर वाहतूक शाखा नित्यनेमाने कारवाईची मोहीम राबवित आहे. नो-एन्ट्री, सिग्नल तोडणे, परवाना नसणे, वाहनाची कागदपत्रे आदींची कसून तपासणी केली जाते. ...
येथील श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि.मध्ये झालेल्या एक कोटी १६ लाख ३३ हजार १३० रुपयांच्या अफरातफर प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) सोपविला जाण्याची चिन्हे आहेत. ...
रस्त्यावर धावताना वाहनचालक अनेकदा नियम मोडतात. त्यांना पकडून वाहतूक पोलीस दंड ठोठावतात. चालान फाडतात. मात्र, एक मे महाराष्ट्र दिनापासून हे कागदी चालान बंद होऊन ई-चालान फाडले जाणार आहे. त्यामुळे मनमानी दंड आकारणीला चाप बसणार असून वाहनचालकांवर वाहतूक प ...
जिल्हा परिषदेतील तीन सभापतींवर अविश्वास दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप-शिवसेना सदस्यांची बैठक येथे पार पडली. याबैठकीत स्थानिक पातळीवर यापुढे युतीत अर्थात एकजुटीने राहण्याचा संकल्प करण्यात आला. ...
अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेचा गोंधळ सलग तिसऱ्या पेपरलाही कायम होता. मंगळवारी ३२ केंद्रांवर तब्बल ३५ हजार विद्यार्थी बसविण्यात आले. उपलब्ध वर्गखोल्यांपेक्षाही जादा विद्यार्थी झाल्याने कुणाला प्रयोगशाळेत, तर कुणाला ग्रंथालयात बसून पेपर सोडवावा लागला ...
चंद्रपूर येथील महाकाली देवीचे दर्शन घेऊन बाळापूर (जि.हिंगोली) कडे महिंद्रा मॅक्स वाहनाने परत जात असताना जिल्ह्यातील मारेगावजवळ झालेल्या भीषण अपघातात नववधूसह तीन महिला ठार, तर आठजण जखमी झाले. ...
मुंबईच्या मायानगरीपासून दूर असलेल्या यवतमाळनगरीतही कलावंतांची खाण आहे. येथील एका कलासक्त तरुणाने ख्यातनाम संगीतकार ए.आर.रहमान यांच्याकडे प्रशिक्षण घेतले आणि बिगबजेट मराठी सिनेमाला पार्श्वसंगीतही दिले आहे. ...
नदी-नाल्यांमधील रेती हा शासनाच्या महसुलाच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. परंतु यवतमाळ जिल्ह्यात १२० पैकी शंभरांवर घाटाचा अद्याप लिलाव न झाल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क राळेगाव : शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा संताप सोमवारी नागरिकांनी नळयोजनेची अंत्ययात्रा काढून व्यक्त केला. काही आंदोलकांनी ... ...