कर्तव्य निभावत असताना महिला पोलिसांच्या मनात कुठलाही संकोच नाही. केवळ राष्ट्राप्रती समर्पण भावनेतून त्या काम करीत आहे. स्वत:च्या सुरक्षेची खबरदारीही त्या घेत आहे. सोबतच कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत आहे. या रनरागिणी जनतेच्या सुरक्षेसाठी आपले घ ...
कोणत्याही वाहन चालकाला कागदपत्रांची विचारणा केली जाते. ते नसेल तर वाहन मुख्यालयात जमा केले जाते. सोमवारी सकाळी ७ ते १२ या पाच तासात तब्बल ४१० दुचाकी व २० चारचाकी वाहने जप्त केली गेली. वाहनधारकांकडून एक लाख २५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. ...
औरंगाबादमधील विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळालेच पाहिजे, अशी डरकाळी फोडणारी ती वाघीण म्हणजे, यवतमाळच्या पाटीपुऱ्यातील शांताबाई रामटेके. ही गोष्ट आहे साठच्या दशकातील. शांताबाई म्हणजे केळीच्या बागा करून टोपलीत भरून फळ विकणारी सामान्य महिला. पण तिला ...
याप्रकरणी १० मजूर व ट्रकचालकाविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांना वणीलगतच्या पळसोनी येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. शेरखॉ पठाण नूरमोहम्मद असे आयशर चालकाचे नाव असून तो लातूर जिल्ह्यातील आघोरी येथील रहिवा ...
‘लॉकडाऊन’च्या काळात इंग्रजी शाळांतून शिकणाऱ्या बालगोपालांची मराठी सुधारावी, त्यांची वाचन, चिंतन व मनन करण्याची प्रक्रिया वाढावी या हेतूने एक ‘पॉझीटिव्ह’ उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘वल्लरीचा वाचनकट्टा’ या व्हॉट्सअॅप ग्रूपच्या माध्यमातून या उपक्रमाला ...
सर्व नऊही आगारांमधील १५० एसटी बसेस प्रशासनाचा आदेश येताच मार्गावर निघणार आहे. यादृष्टीने चालक कम वाहक, यांत्रिक पर्यवेक्षक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांना अपडेट राहावे लागणार आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन आणि संचारबंदीम ...
कोरोनाचे संकट कोसळल्याने १७ मार्चपासून सर्वत्र लॉकडाऊन झाले. त्यामुळे शेतातील भाजीपाला एक महिन्यापासून शेतातच पडून आहे. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन उठण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊन आणखी दोन आठवडे वाढविण्यात आले आ ...
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे जिल्हा व राज्यबंदी लागू झाली. तालुक्यांच्या सीमाही सील करण्यात आल्या. यामुळे शहरात अडकून पडलेल्या सर्वांची आरोग्य तपासणी करुन त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था तालुका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे ...
खरिपाची पिके घरात येतानाची वेळ असतानाच जोरदार पाऊस झाला. सोयाबीन मातीमोल झाले. जे काही हाती लागले त्याला बाजारात भाव मिळाला नाही. काहींचा लागवड खर्चही निघाला नाही. यातून सावरण्याचा प्रयत्न म्हणून खरिपाची पिके घेतली. गहू, हरभरा यासोबतच जोडीला भाजीपाला ...
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने एकंदर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच लॉकडाऊन लागू झाल्याने अनेक जण परगावात अडकून पडले, तर काही परगावातील लोक जिल्ह्यात अडकून पडले आहेत. हातावर आणून पानावर खाणाऱ्या लोकांची तर मोठी पंचाईत झाली आहे. अशा प्रत ...