Next

शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत कर्जमुक्ती सुरूच राहणार - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 08:04 PM2019-08-23T20:04:01+5:302019-08-23T20:04:47+5:30

जळगाव - जोपर्यत शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत कर्जमुक्ती सुरूच राहणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत ...

जळगाव - जोपर्यत शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत कर्जमुक्ती सुरूच राहणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत सांगितले.