भ्रष्टाचारमुक्त भारत, वाहतुक नियमाबाबत जनजागृती संदेश देण्याकरीता ‘वाशिम टु काश्मिर’ वारी काढली. १५ दिवसात हा गृप काश्मिर येथे पोहचणार आहे. ...
खरीप हंगामाचे नियोजन : चार लाख हेक्टरवर होणार पेरणी ...
भाविकांमध्ये कुतूहल : जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता घटल्याचा परिणाम ...
पसरणी उपसरपंच हत्या प्रकरण : हत्येमागील कारणे व खऱ्या सूत्रधाराचा शोध सुरू ...
ऊर्जामंत्र्यांची माहिती : जिल्हाधिकारी घेणार कृषीपंपांचा आढावा ...
नायब तहसीलदार रजेवर : कार्यरत इतर अधिकाऱ्यांवर प्रभार सोपविण्याची मागणी ...
राजरत्न संस्थेचा उपक्रम : सैराट गाण्यापासून ते तंत्रज्ञान रुचीकडे ...
मानोरा : पंचायत समितीची मासिक सभा सुरू असतानाच पृथ्वीराज उल्हास राठोड यांनी तेथे येऊन नाहक वाद घातला. यासह कागदपत्रे, टेबल-खुर्च्या आदींची फेकफाक केली. ...
हिंदवी परिवार व छत्रपती तरुण मित्रमंडळाचा सहभाग ...
कारपा : जामगव्हाण ता.कळमनुरी येथे २० मे रोजी आंध आदिवासी संस्कृती संवर्धन व प्रबोधन महासम्मेलनाचे आयोजन करणयत आले आहे. ...