Bhandara : शासनाकडून पाणीपुरवठा योजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही ग्रामीण भागातील नागरिकांना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे वास्तव समोर येत आहे ...
Chandrapur : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्याला मिळणारा ७६ कोटी ३ लाख रुपयांचा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. ...
Water Shortage : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाण्याचे साठे यंदा मार्च महिन्यापासूनच आटू लागले असून भीमाशंकर, पाटण आणि आहुपे खोऱ्यांतील आदिवासी बांधवांना लवकरच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...