तालुक्यातील २५ गावांमधील सुमारे ६ हजार कुटुंबिय गत ३० वर्षांपासून विविध ठिकाणी अतिक्रमण करून राहत आहेत. त्यांना सदर जमिनींचे स्थायी पट्टे देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी.... ...
नेत्रदान व अवयवदानासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे. जनजागृती पंधरवाड्यादरम्यान नागरिकांना अवयवदान व नेत्रदानाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून देण्यात आल्याने .. ...
रस्त्याची दुरावस्था... वर्धा शहरातील वंजारी चौक ते रामनगर मार्गाची दुरावस्था झाली आहे. पावसाच्या पाण्यामुळे या भागात सर्वत्र चिखल तयार झाला आहे. अनेक नागरिक या चिखलात वाहन अनियंत्रित होऊन पडत आहेत. परिणामी, रस्त्याची तात्काळ दुरुस्ती गरजेची आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : यावर्षी पावसाळा होऊन तीन महिने पूर्ण झाले. चवथा महिना अर्धा संपला. मात्र पावसाने दांडी मारल्याने जिल्ह्याने पावसाची सरासरीही गाठली नाही. तालुक्यातील प्रमुख तीन तलावातील जलसाठा कोणत्याही क्षणी आटण्याची शक्यता आहे. आष ...