राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरातील सानेवाडी व पुलफैल भागात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी इमारत तयार करण्यात आली; पण वैद्यकीय अधिकारीच मिळत नसल्याने या इमारती शासनाचा पांढरा हत्ती ठरत होत्या. ...
शासन दरबारी प्रतिनिधीत्व करणारे जिल्ह्यात चार आमदार आहेत. यापैकी दोन काँग्रेस तर दोन भाजपाचे आहे. त्यांना २०१७-१८ या आर्थिक वर्षात ८ कोटी ९२ लाखांचा विकास निधी मंजूर झाला होता. ...
धर्माच्या नावावर शहरात कधीच दंगे झाले नाही. देशातील आतंकवाद संपविण्याकरिता तेलंगराय देवस्थानापासून प्रेरणा घेतली पाहिजे, असे मत सुधीर दिवे यांनी व्यक्त केले. ...
यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या अडचणी संपता संपत नसल्याचे दिसते. मोठ्या अडचणींवर मात करून तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांना दीड महिन्याचा कालावधी लोटूनही तुरीचे चुकारे मिळाले नाहीत. ...
महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्यागिक नगरी अधिनियम १९६५च्या कलम ८१ (४) अन्वये सोमवारी अण्णाभाऊ साठे सभागृहात वर्धा न.प.ची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. ...
जिल्हा परिषदेत ३०:५४ आणि ५०:५४ या विषयाखाली १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून ग्रामीण भागाचा विकास साधावयाचा आहे. शिवाय सुशिक्षीत बेरोजगारांना यातून रोजगार मिळण्याचा आतापर्यंतचा पायंडा यंदा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मोडीत काढला. ...