सार्वजनिक बांधकाम विभाग आर्वी अंतर्गत आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यात सन २०१६-१७ मध्ये केलेल्या रस्ते दुरूस्ती कामांचे दीड कोटीची देयके दोन वर्षांपासून शासनाकडे थकीत आहे. या विरोधात कंत्राटदार संघटनेने कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देवून शासनाचा निषेध ...
रेती घाटांवर महसूल विभागाची करडी नजर असल्याने येथून रेती चोरी करणे शक्य होत नसल्याचे दिसते. यामुळे रेती माफियांनी त्यांचा मोर्चा ग्रामीण भागातून वाहत असलेल्या नदी नाल्यांकडे वळविला आहे. ...
थील रेल्वे स्थानकात रेल्वे विभागाच्यावतीने कार्यरत असलेली पार्सल सेवा मागील पाच वर्षांपूर्वी कमी उत्पन्न मिळत असल्याचे कारण काढून बंद करण्यात आली. या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ...
शीतल छाया देणाऱ्या अजस्त्र झाडांवर सध्या वाळवीचे संकट निर्माण झाल्याने झाडे धोक्यात आली आहे. या झाडांना वाळवीमुक्त करण्याचा प्रयत्न होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
नजीकच्या एकुर्ली येथील शेतशिवारात आग लागली. या आगीत शेतकºयांचे शेतीसाहित्य भस्मसात झाले. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या चार शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ...
महावितरणला सुरळीत वीज पुरवठा करण्याकरिता नियमित देयके अदा होणे महत्त्वाचे असते; पण बरेच ग्राहक नियमित विद्युत देयक अदा करीत नसल्याने महावितरणलाच अडचणींचा सामना करावा लागतो. ...
अनु. जाती, जमातीवरील अत्याचार थांबावे म्हणून अॅट्रॉसिटी अॅक्ट तयार करण्यात आला होता; पण सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शहानिशा केल्याशिवाय अटक करणे बंधनकारक नाही, असे आदेश पारित केले. ...
विकासाबाबत विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही. गावाकडे चला हा महात्माजींचा मुलमंत्र घेऊनही आम्ही शेतकऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून विकासाच्या रथाचा वेग वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. ...
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले दोन आरोपी पेरॉलवर आले; पण ते परत गेले नाही. यामुळे वर्धा पोलिसंकडून त्यांना फरार घोषित करण्यात आले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. ...
येथे झालेल्या शुभांगी उईके बलात्कार व खुन प्रकरणात परिस्थीती जन्य पुरावे पोलिसांनीव नष्ट केले. त्याला आत्महत्येचे स्वरुप देण्याचा प्रकार पोलिसांनी केल्याचा आरोप गोंडीयन नेते अवचित सयाम यांनी केला आहे. ...