लॉकडाऊनमुळे अनेक जण आहे त्याच ठिकाणी अडकून आहेत. अनेकांनी लॉकडाउनच्या काळात घरचा रस्ता धरला. या राज्यातून त्या राज्यात, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू झाली. परवानगी मिळवून तर कधी परवानगीची प्रतीक्षा न करता घरच्या वाटा ...
योजनेअंतर्गत गतवर्षी प्राप्त २० लाखांच्या निधीतून १ हजार ३३३ लाभार्थ्यांना वैरण बियाणे व ठोंबे वितरण करण्यात आले. मागीलवर्षी अत्यल्प पर्जन्यमानामुळे चाराटंचाईची परिस्थिती होती. त्या अनुषंगाने तत्कालीन कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मुकेश भिसे यांच्या ...
वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक आंतरजिल्हा व आंतर राज्य, सार्वजनिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, मनोरंजनाचे कार्यक्रम, धार्मिक ठिकाणे, सलून, ब्यूटी पार्लर, सिनेमागृहे इत्यादी दुकाने वगळता इतर दुकाने सुरु ठ ...
२०१६-१७ मध्ये रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या घुमनखेडा-पारोदी, वायगाव गोंड-टेकाडी, गिरगाव पाटी-कोरा, खापरी, खुर्सापूर-गिरड मार्गावर कडूनिंब, पेल्टाफार्म, निंब, जांभूळ, आवळा, पिंपळ, शिरस, गुलमोहर आदी विविध जातींची वृक्ष लावण्यात आली. व्यवस्थित सं ...
कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वर्धा जिल्हा प्रशासनाने देशात उत्तम कामगिरी करून मागील ४० ते ५० दिवसांपासून ग्रीन झोन टिकवून ठेवला. याच ग्रीन झोन मध्ये काही शिथिलता देण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला. त्यानंतर वेगवेगळ्या परवानगीसाठी नाग ...
खापरी गावात दारु गाळण्याचे ठिकठिकाणी मिनी कारखाने आहे. सकाळपासून गावात दारु पिणाऱ्यांचे जत्थे दारुविक्रेत्यांच्या घराकडे जाते. येथे उत्पादित झालेली दारु बाहेर गावातही पोहचवित होते. या सर्व घडामोडींचा परिणाम अनेक कुटुंबावर झाला. अनेकांच्या कुटुंबाची व ...
आष्टी तालुक्यातील जामनगर येथील तीघेजन नागपूर येथील मनीष नगरमध्ये काही कारणास्तव थांबले होते. ते मुळ गावी आष्टी येथे परत आल्यानंतर त्या तिघांनाही गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर आरोग्य विभाग बारीक नजर ठेवून आहे. एकात्मिक बाल विकास ...
लॉकडाऊन झाल्याने समृद्धी महामार्गाचे काम ठप्प पडले. त्यामुळे अनेक मजूरवर्ग आहे तेथेच अडकून पडले. शासनाने शिथिलता आणत मजूरांना त्यांच्या स्वगृही पाठविण्याचा निर्णय घेतला. पण, कामगारांजवळ पैसे नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आली. कंत्राटदाराने त्यांचे व ...
येळाकेळी येथील उन्नई बंधाºयातून उचल करण्यात आलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील सुमारे १८ हजार कुटुंबीयांना केल्या जातो. सध्यास्थितीत महाकाळीच्या धाम प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. शिवाय प्रत्येक महिन्याला ५ दलघमी पाणी य ...
२२० मजुरांना नागपूरपर्यंत बसने पाठविण्यात आले. तेथून हे मजूर विशेष रेल्वे गाडीने लखनऊपर्यंतचा प्रवास पूर्ण करणार आहेत. सदर मजुरांना एकूण आठ बसच्या सहाय्याने नागपूरपर्यंत नेण्यात आले. प्रत्येक बसमध्ये एका माजी सैनिकाची नियुक्ती करण्यात आली होती. शिवाय ...