जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्यरुग्ण नोंदणी करताना कुठेही सामाजिक अंतर राखण्यात येत नसल्याचे दिसून आले. तसेच कुठेही हॅण्डवॉशची व्यवस्था नसल्याचे दिसून बघावयास मिळाले. त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांवर जरी उपचार वेळेवर होत असले तरी त्यांच्या सुरक्षेविष ...
अंत्यसंस्कारानंतर आरोग्य कर्मचाºयाने पीपीई किट तेथेच फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. यापूर्वी नालवाडी परिसरात र ...
वर्धा शहराच्या प्रवेशद्वारावर व शहरात नीलपंख पक्ष्याचे शिल्प उभारल्या जाणार असल्याची अधिकृत घोषणा नुकतीच जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केली. या कामाचा समावेश सेवाग्राम विकास आराखडयांतर्गत करण्यात आलेला आहे. सेवाग्राम-वर्धा मार्गावरील एमआयडी ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपासून शिक्षक विविध प्रकारची अनेक कामे आणि आर्वी नगरपालिका क्षेत्रात कोविड-१९ अंतर्गत आयएलआय सर्वेक्षण अनेक अडचणींना तोंड देत प्रामाणिकपणे करीत होते. त्यामुळे शाळेचे ऑनलाईन वर्गसुद्धा ठप्प झाले आहेत. ...
वर्धा जिल्ह्यतील आर्वी तालुक्याची ओळख असलेल्या या जलाशयाकडे स्वातंत्र्योत्तर काळानंतरही शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने हा जलाशय विकासापासून कोसो दूर राहिला आहे. ...
ऑगस्टमध्ये नागपंचमीनंतर संततधार सुरू आहे. यामुळे रविराजाचे दर्शनच नाही. याचाच परिणाम, तालुक्यातील अनेक भागात सोयाबीन पीक पिवळे पडून करपत आहे. तालुक्यातील खुबगाव, नांदपूर, देऊरवाडा, जळगाव, शिरपूर आदी भागातील शिवारातील शेतात जोमात बहरलेले सोयाबीन पीक अ ...
रस्त्याचे बांधकामासाठी खोदकाम करतांना नालवाडी परिसरातील मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यासोबत आणखी तीन ठिकाणी जलवाहिनी क्षतीग्रस्त झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हे नुकसान झाल्याने त्यांच्याकडून काही नुकसान भरपाई ...
सवलतीनंतर पहिल्या दिवशी राज्यपरिवहन महामंडळाला केवळ ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर दोन दिवस सुट्या आणि सण असल्याने प्रवाशी संख्या कमी झाल्यामुळे बसफेऱ्याही कमी झाल्या परिणामी उत्पन्नही कमी आले. पण, गेल्या पाच महिन्यांपासून राज्य परिवहन महा ...