आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सोशल मीडियावर महाकुंभमधील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक मुलगा त्याच्या वृद्ध आईला कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी खांद्यावरून घेऊन जात आहे. ...
योगी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत कुंभाच्या विस्कळीत वाहतूक व्यवस्थेला जबाबदार असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना फटकारले आणि संबंधितांना निलंबित करण्याचा इशाराही दिला. ...
उदय शंकर श्रीवास्तव यांच्या मते, राहुल गांधी यांनी भारतीय सैनिकांची खिल्ली उडवत बदनामी केली. न्यायालयाने प्रकरणाच्या सुनावणीनंतर, 24 मार्चसाठी राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. ...
४ नोव्हेंबरच्या रात्री राजेंद्र गुप्ताची हत्या झाली, त्यानंतर घरातील त्यांची पत्नी नीतू, मुलगा नवनेंद्र, शुभेंद्र आणि मुलगी गौरांगीलाही गोळी मारून ठार केले. ...
मौनी अमावास्येला संगमावर प्रचंड चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये सरकारी आकड्यानुसार ३० जणांचा मृत्यू झाला. मृत्यूंचा आकडा काही वेगळाच असल्याचे दावे केला जात आहेत. ...
महंत यांना ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) आल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असूनही त्यांची प्रकृती गंभीर असल्याची रुग्णालय प्रशासनाची माहिती ...