नाशिक : सामूहिक शेती प्रयोगामुळे शेतीव्यवसाय सकारात्मक बदल झाला आहे. पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग करणाºया शेतकºयांमुळे उत्पादनात वाढ होत आहे. शासनाकडून शेतकºयांसाठी अनेक योजना राबविल्या जातात या योजना शेतकºयांपर्यंत पोहचविण ...
जिल्हा परिषदेच्या मालमत्तांवर झालेल्या अतिक्रमणांबाबत आज शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ज्या उद्देशासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाला जिल्हा परिषदेने ९९ वर्षांच्या लीजवर जागा दिलेली आहे, त्या उद्देशासाठी ती वापरली ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणत्याही परिस्थितीत अडीच वर्षे बदलणार नाही असे स्पष्ट करत अध्यक्षबदलाच्या चर्चेवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पडदा टाकला. ...
मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये अनेक कर्मचारी गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी होता. यातच आज जि.प. मध्ये शुकशुकाट आढळून आला. यामुळे अध्यक्षांनी प्रत्येक विभागात जाऊन चौकशी केली असता तब्बल ३० कर्मचारी कुठलीही पूर्वसूचना न देता बेपत् ...