रत्नागिरी जिल्ह्यातील आठ प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांच्या पाणीपट्टीच्या वसुलीपेक्षा खर्च जास्त असल्याने दरवर्षी जिल्हा परिषदेला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे़ तरीही लोकांचे पाण्यावाचून हाल होऊ नयेत, यासाठी ना नफा, ना तोटा या तत्त्वावर या यो ...
ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन विभागातील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘मासिक पाळी’ व्यवस्थापन उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यशाळा घेऊन ठिकठिकाणच्या प्रशिक्षकांना धडे देण्यात आले. ...
बुलडाणा: बहुप्रतीक्षेनंतर निवडणुकांच्या तोंडावर ‘झेडपी’तील पदभरतीचा मुहूर्त निघाल आहे. राज्यात जिल्हा परिषदांमध्ये विविध संवर्गातील १३ हजार ५७० पदे भरण्यात येत आहेत. ...
स्वच्छता अभियानांतर्गत खाजगी एजन्सीला २३ लाख ९५ हजार रुपयांचा निधी वितरित करताना अनियमितता केल्या प्रकरणी मानवत पंचायत समितीच्या ३ अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबित केले आहे. ...
जिल्हा परिषदेचा सन २०१९-२० चा अर्थसंकल्प पूर्णपणे प्रशासकीय असून, या बजेटमधून लोकप्रतिनिधी बाद झाले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी नुकतेच अंदाजपत्रक मंजूर केले. ...
जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपून दोन वर्षे लोटली. यादरम्यान दोनवेळा सर्कलची पुनर्रचना व आरक्षण सोडत काढण्यात आली. मात्र आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे दोन्हीवेळा आयोगाने कार्यक्रम र ...
दीड वर्षांपूर्वी चंदगड तालुक्यातील कुदनूर येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक अनंत गडदे यांच्या चौकशीचा अहवालच गहाळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग आणि संबंधित पंचायत समिती एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. अखेर या प्रकरणाची फेर ...