सात वर्षांपूर्वी गोरखपूरच्या मंदिरात भेटलेल्या योगी आदित्यनाथांच्या दरबाराचा आँखो देखा हाल आणि महाराजगंजमधल्या ग्रामीण बायकांनी थेट आमदार-खासदारांशी घेतलेल्या पंग्याची कहाणी.. ...
कोणंद येथे जुळ्या मुलींच्या स्वागतासाठी कुटुंबीयांनी जंगी मिरवणूक काढली होती. त्यावेळी, बग्गीतून घरी येत असलेल्या मुलींसमोर डान्सही केला. कोणंद गावातील मयूर भायल यांच्या पत्नीने माहेरी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. ...
स्टार प्रवाह वाहिनीने परिपत्रक काढून किरण माने यांचं महिला कलाकारांसमवेतचं वर्तन योग्य नसल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. तसेच, किरण मानेंच्या राजकीय भूमिकेवरुन त्यांना काढले नसल्याचेही स्पष्टीकरण दिलंय ...
सॅनिटरी नॅपकिन वापरणं कापडापेक्षा सुखकर असलं तरी वापरानंतर विल्हेवाट लावणं हा अजून एक प्रश्न आहे, त्यावर उपाय शोधत मेन्स्ट्रुअल कपचा वापर करण्याची योजना या गावात राबवण्यात आली. (kerala's-kumbalangi become-India’s-first-sanitary-napkin-free-village) ...