यंदा खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने आणि सध्या पाणी मुबलक असल्याने, या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कांदा बीजोत्पादनाकडे कल दाखविला. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून हवामान बदलत असल्याने त्याचा फटका बसत आहे. ...
रब्बीचे महत्वाचे पीक असलेल्या हरभरा पिकावर सध्या मर, करपा, भुरी, घाटेअळी अशा विविध रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादूर्भाव झाल्याचे दिसत आहे. बदलत्या हवामानावा हा फटका असून खरीपापाठोपाठ रब्बी पिकेही हातची जातात की, काय, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत असून ...
Raigad Climate Action Plan: गेल्या ५० वर्षात महाराष्ट्रात पूर, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटांची तीव्रता चक्क ४ पटीने वाढली आहे. हे केवळ निसर्गाचे बदल नसून मानवासाठी धोक्याची घंटा आहे. हे संकट रोखण्यासाठी रायगड जिल्हा आता स्वतःचा 'क्लायमेट ॲक्शन प्लॅन' ...
थंडी आता हळूहळू ओसरत असून फेब्रुवारीत राज्याच्या हवामानात लक्षणीय बदल जाणवण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या अंदाजानुसार या महिन्यात तापमानाचा आलेख सातत्याने चढता राहणार असून हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. ...
तालुक्यामध्ये यावर्षी हापूस आंबा कलमांना नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. मात्र, या मोहोराला फळधारणा (कणी) कमी प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. ...
Mumbai Weather News: मुंबई शहर आणि उपनगरातील हवामानात सातत्याने बदल होत असून अरबी समुद्राकडून मुंबईच्या दिशेने वाहणाऱ्या हवेमध्ये पुन्हा एकदा ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे हवेत तरंगणारी प्रदूषके, सूक्ष्म कण अडकून पडत असून मुंबईची हवा शुक्रवारी पुन ...