जिल्ह्यात यावर्षी मान्सूनचा पाऊस उशिरा सुरू झाला; पण जुलै महिन्यातच पश्चिम भागात धुवाधार पाऊस पडला. त्यामुळे लवकरच कोयना, धोम बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख सहा धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. ...
सोलापूर, पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या शहरांसाठी मंगळवारी धरणातून पाणी सोडले आहे. दुपारपासून उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाच हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. ...
'अभियान २०२५' अंतर्गत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ७१ उपकेंद्रांच्या ठिकाणी २१४८ एकर जमिनीवर ३४५ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. ...