काही दिवसांपासून धरण आणि त्याच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने पाण्याची आवक कमी झाली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा ८८.६४ टक्केवर स्थिर झाला आहे. ...
Poultry Farm Care : पावसाळ्यात अनेकदा गढूळ पाणी असल्याने कोंबड्यांना बाधा होऊ शकते. म्हणूनच पाण्याची व्यवस्था करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे पाहुयात... ...
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात जोरदार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. सध्या धरणात १ लाख ९३७ क्सुसेक पाण्याची आवक आहे. ९० हजार ७४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला अद्यापही गंगाखेड तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी तालुक्यातील मध्यम प्रकल्पासह लघु, प्रकल्पासह माखणी येथील मासोळी मध्यम प्रकल्प धरणासह तालुक्यातील ६ लघु व सिंचन तलावातील पाणीपातळी खालावत आहे. ...
Water Shortage : लातूर जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी वरुणराजा कोपलेलाच. जिल्ह्यातील तिरू प्रकल्प कोरडा झाला असून उर्वरित प्रकल्पांमध्येही पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. यामुळे सिंचन योजना थंडावल्या, पिके माना टाकू लागली आणि शेतकऱ ...