मागील दोन दशकांमध्ये औरंगाबादसह मराठवाड्यातील जिल्ह्यांत सतत दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे घटती भूजल पातळी हा या भागातील सर्वात जास्त चिंतेचा विषय आहे. ...
बदलत्या हवामानासंदर्भात 'लोकमत'ने डॉ. रामचंद्र साबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, चालू आठवड्यात बुधवारपर्यंत (दि. ६) महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १००६ हेप्टा पास्कल, तर दक्षिण भागावर १००८ हेप्टा पास्कल हवेचा दाब राहणार आहे. ...