मनमाड : पाणीटंचाई भेडसावणाऱ्या मनमाड शहरात प्रशासनाने शॉपिंग सेंटर उभारण्यापेक्षा पाणीप्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मत महाराष्टÑ प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी व्यक्त केले. शहर काँग्रेस अध्यक्ष अफजल शेख यांच्या म ...
नायगाव : सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाºया नायगावसह नऊ गाव पाणी पुरवठा योजना सध्या कुचकामी ठरत आहे. कृत्रिम पाणी टंचाईमुळे महिलांना पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. ...
सटाणा : शहरालगत असलेल्या भाक्षी ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणारी विहिर तुडूंब भरून असतांना देखील ऐन पावसाळ्यात गत दहा दिवसांपासुन भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असतांनाच परिसरातील विजेचे दिवे बंद, तसेच करोना आजाराच्या पार्श्वभुमीवर आरोग्याची एैशी तै ...