लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

लिंबोटीचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | Free the way to get Lemonade water | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लिंबोटीचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा

शहरातील नागरिकांना गत काही वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अखेर पाणीपुरवठा योजनेचा स्वतंत्र विद्युत जोडणीचा प्रश्न मार्गी लागल्याचे समोर आले आहे. ...

आलेगाव पागा परिसरात पाणीटंचाई, चासकमान चारीद्वारे पाणी सोडण्याची मागणी - Marathi News |  Demand for water drainage in Gelgaona Paga area, water supply through Chasman Chana | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आलेगाव पागा परिसरात पाणीटंचाई, चासकमान चारीद्वारे पाणी सोडण्याची मागणी

आलेगाव पागा (ता. शिरूर) येथे व परिसरातील शेंडगेवाडी, तलाव पिंपळदऱ्याच्या ओढ्यातील शेतकरीवर्गास भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...

नांदेड जिल्ह्यातील ५३ गावांना फ्लोराईडचा धोका - Marathi News | 53 villages of Nanded district have a risk of fluoride | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील ५३ गावांना फ्लोराईडचा धोका

दुसरीकडे उपलब्ध होणारे पाणीही किती शुद्ध आणि सुरक्षित आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे़ भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या अभ्यासात जिल्ह्यातील ५३ गावे फ्लोराईड बाधित असल्याचे पुढे आले असून, या विभागातर्फे घेण्यात आलेल्या नमुन्याच्या त ...

मराठवाड्याची तहान अखेर भागणार; जायकवाडीसाठी पाणी सोडले - Marathi News | Marathawada's thirst will run away; Water left for Jayakwadi dam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्याची तहान अखेर भागणार; जायकवाडीसाठी पाणी सोडले

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आज तहानलेल्या मराठवाड्याला पाणी विविध धरणांतून पाणी सोडण्यात आले. ...

औरंगाबादेतील उद्योगांवर पाणीकपातीचे संकट येण्याची शक्यता - Marathi News |  The possibility of water-sharing crisis in the Aurangabad industries | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेतील उद्योगांवर पाणीकपातीचे संकट येण्याची शक्यता

जायकवाडी जलाशयात ३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्हा दुष्काळाग्रस्त जाहीर झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर व इतर औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांवर पाणीकपातीचा सामना करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. ...

पालिका-जलसंपदाचा वाद; पुणेकरांचे गेले १०० कोटी अन् मनस्तापही - Marathi News | Municipality-water dispute dispute; Puneites have gone down to 100 crores and mindset | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिका-जलसंपदाचा वाद; पुणेकरांचे गेले १०० कोटी अन् मनस्तापही

मुंढवा जॅकवेल गृहीत धरून २००५ मध्येच दिले होते पाणी वाढवून ...

रब्बी हंगाम जाणार खडतर; नऊ वर्षांतील दुसरे दुष्काळी वर्ष - Marathi News | Rabi season going to be tough; Nine years of drought year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रब्बी हंगाम जाणार खडतर; नऊ वर्षांतील दुसरे दुष्काळी वर्ष

राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा आणि जिल्ह्यातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणप्रकल्पात २०१५ वगळता गेल्या नऊ वर्षांतील सर्वांत कमी धरणसाठा उपलब्ध आहे. ...

नीरा नदीपात्रातील पाणी होत आहे कमी - Marathi News | Neera river water is becoming less water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा नदीपात्रातील पाणी होत आहे कमी

निरवांगी व खोरोची (ता. इंदापूर) येथील नीरा नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. परिणामी या भागातील शेतकऱ्यांना या वर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे, असे चित्र पाहणीत दिसून येत आहे. ...