लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
Nagpur : नागपूरच्या जनतेने आम्हाला सलग तीन वेळा सत्तेत बसवून कामाची संधी दिली. आम्ही केलेल्या विकासकामांच्या जोरावर यंदाही विक्रमी जागा जिंकून आम्हीच सत्तेत येऊ, असा ठाम विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला ...
Amravati : अमरावती महापालिकेसाठी गुरूवारी सकाळी ७ वाजता मतदानास सुरूवात झाली. संपूर्ण २२ प्रभागात सकाळी ११.३० वाजेपर्यंत सुमारे १७.१ टक्के मतदान नोंदविले गेले आहे. ...
Municipal Election News: आज सुरू असलेल्या राज्यातील महानगपालिकांच्या निवडणुकीच्या मतदानादरम्यान, मतदारांच्या बोटांवर करण्यात येणाऱ्या शाईवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यावर आता राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...