जीवनावश्यक वस्तूंसह खाद्यतेल, सिलिंडर आणि अन्य वस्तूंचे दर आकाशाला भिडले आहेत. त्यात पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईने भर टाकली आहे. भाज्यांच्या किमतीने आर्थिक बोजा वाढला आहे. ...
शहरातील सांडपाणी, सिवरचे पाणी नाग नदीत सोडले जात असल्यामुळे ती दूषित बनली आहे. ‘लोकमत’च्या चमूने नाग नदीच्या शेजारील गावांत जाऊन पाहणी केली असता, नाग नदीच्या विषारी पाण्याचा वापर भाजीपाला व इतर पिके घेण्यासाठी केला जात असल्याचे दिसून आले. ...
महाराष्ट्र उन्हाने होरपळत असून विजेचे संकट गडद होत आहे. शेतकरी राजा अत्यल्प पाण्यात अधिक उत्पन्नासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र निसर्गाने आपले रूप बदलले असून मे महिन्याचे हेवी तापमान एप्रिल महिन्यातचं जाणवले आहे. यामुळे पारंपारिक अधिक पाण्याची पिके सुम ...
भाजीपाला महागला तर काही दिवस कडधान्य खाऊन काम चालवून घ्यावे असे नियोजन केले जात होते. मात्र आता कडधान्यांचे दरही आवाक्याबाहेर झाले असून त्यात भाजीपाला एवढा महागला आहे की, सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करताना घाम फुटत आहे. विशेष म्हणजे, आता उन्हाळ्य ...
Summer Special : भरमसाठी पैसे देऊन घेतलेल्या भाज्या वाळून गेल्या तर त्या वापरता येत नाहीतच. पण त्याची चवही जाते. आता अशाप्रकारे उन्हाळ्यात भाज्या सुकून जाऊ नयेत म्हणून काय करावे याविषयी.... ...