आयुक्तांनी कोरोनाच्या सद्य:स्थितीबाबत माहिती देऊन वसई-विरारमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करावे किंवा शहरात ज्याठिकाणी कोरोना रूग्णांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी मोठे कंटेनमेंट झोन करून ते क्षेत्र प्रतिबंधित करावे, याविषयी उपस्थितांना मते मांडण्याचे आवाहन ...
वसई-विरारमध्ये दिवसभरात दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. त्याच वेळी तब्बल ६०३ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात केल्याने दिलासा मिळाला आहे. ...
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रथम डहाणू तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. ...
या संकटाच्या काळात एकत्रित येऊन आपण सर्व जण लढा देणे आवश्यक आहे. केवळ विद्यादान नाही तर आता आरोग्यदानही आपण करीत असल्याचे आ. क्षितिज ठाकूर यांनी स्पष्ट केले. ...
देशातील सर्वात जास्त प्रदूषण पसरविणारे औद्योगिक क्षेत्र म्हणून तारापूरने आपली ओळख निर्माण केली आहे. या प्रदूषणाच्या वाढत्या भस्मासुराला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजनबद्ध आराखडा आणि त्याची कडक अंमलबजावणी केली जात नसल्याने परिसरातील जनता विविध ...