वसई : माहितीच्या अधिकारात माहिती मागवून खंडणी मागितल्याप्रकरणी विरार, नालासोपारा आणि तुळींज पोलीस ठाण्यात एकाच रात्री चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना अटक करण्यात आली असून शिवसेना नगरसेवकाविरोधात तीन गुन्हे दाखल ...
कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागातील आरोग्य, पाणी, कुपोषणाच्या समस्यावर ठोस उपाय योजना होत नसल्याचे परिणाम आदिवासी बहुल गाव-पाड्यातील लोकांवर होत असल्याने शेकडो महिलांनी जव्हारच्या जनसुनावणीमध्ये आपला संताप व्यक्त केला. ...
केंद्रीय शहरी व नागरी विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारा राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार वसई विरार महापालिकेने पटकावला. दिल्ली येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात महापालिकेचे उपायुक्त अजीज शेख यांनी तो स्वीकारला. ...
सगळ्या महिलांनी हसत-हसत आयुष्याला सामोरे गेले पाहिजे. आपल्या समोर आलेल्या संकटाला वेलकम म्हटले पाहिजे, देशाचे दु:ख आपले दु:ख समजून ते दूर केले पाहिजे, असे उदगार अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी चहाडे येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व वेदांता हॉ ...
- शशी करपेवसई : सहा महिन्यांपूर्वी विरार शहरातून अचानक बेपत्ता झालेल्या शर्मा कुटुंबातील पाच व्यक्तींना पालघरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मध्यप्रदेशातील उज्जैन येथून शोेधून काढले. तर एकाला पुण्यातून शोधण्यात आले. कर्जबाजारी झाल्याने कुटुंबातील ...
तालुक्यातील दुर्गम भागातील देहरे, कोगदा व पाथर्डी ही गावे मी दत्तक घेत असून येथे विविध योजना पोहोचाव्यात म्हणून व्यक्तिश: लक्ष देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी व प्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस यांनी दिले. त्या येथील ग्रामीण भागाच्या आढाव ...
महाराष्ट्र-गुजरात या सागरी सिमेमध्ये अतिक्र मण करून कव पद्धतीच्या मासेमारीद्वारे वसई, उत्तन आणि अर्नाळा येथील मच्छिमारांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे संघर्ष पेटला असून तो सामोपचाराने सोडविण्यासाठी गुरु वारी दुपारी झाई गावात सभेचे आयोजन केले होते. ...
दिवसाढवळया एका बंद घराचे कुलुप तोडून चोरी करीत असलेल्या सराईत चोराला शेजारी राहणा-या दहावीच्या मुलीने रंगेहाथ पकडून दिले. त्यानंतर लोकांनी चोराला अर्धनग्न करीत बेदम मारहाण करीत धिंड काढून तुळींज पोलिसांच्या हवाली केले. ...