आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून तेजश्रीने नेमकी कोणत्या कारणामुळे एक्झिट घेतली हे समजलं नसलं तरी तिच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. तेजश्री लवकरच नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...
Sagar Karande React on Viral News: 'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडेदेखील सायबर क्राइमचा शिकार झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. सागर कारंडेला चोरट्यांनी लाखोंचा गंडा घातल्याचं यात म्हटलं गेलं होतं. मात्र तो सागर कारंडे मी नसल्याचं अभिनेत्याने स्पष्ट के ...