रात्री १० वाजतापासून सकाळी ६ वाजेपर्यंत डागडुजीचे काम सुरू असते. यादरम्यान वाहतूक एकेरी केली जाते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. रात्री वाहन काढणे कठीण होते. सकाळी १० वाजेपर्यंत वाहतूक कोंडी कायम असते. जिल्हा वाहतूक शाखा दररोज वाहतूक सुरळीत करण्यासाठ ...
मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं आता विना हेल्मेट दुचाकीस्वारांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ...
New Traffic Rules Fine for non motor Road: वाहन चालकांना आता खरेच सावध राहण्याची गरज आहे. कारण दंड असे आकारले जाणार आहेत की तुम्हाला एकतर वाहन विकावे लागेल किंवा सार्वजनिक वाहतूक, बस, टॅक्सी, रिक्षाने फिरावे लागणार आहे. ...