वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा व खैराई किल्ला हे अत्यंत महत्वाचे गडकोट मानले जातात. मात्र त्याकडे लक्ष दिलेजातनल्याने हे किल्ले विकासापासून वंचित राहिले आहेत. लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष देवून चांगले पर्यटन क्षेत्र म्हणून विकसीत करण्याची ...
देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प अशी सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख. या ठिकाणी पट्टेदार वाघ, बिबट, हरिण, अस्वल, मोर आदी वन्यप्राणी आहेत. शिवाय येथे जंगल सफारीसाठी अनेक पर्यटक नेहमी येतात. परंतु, सध्या कोरोना संकटामुळे हा व्याघ्र प्रकल ...
डोंगरगण येथील आनंद दरी येथील वातावरण पर्यटकांना खुणावू लागले होते. पर्यटकांचा ओढा सुरू झाला न झाला तोच डोंगरगण परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने येथील पर्यटनावर विपरित परिणाम झाला आहे. ...
यवतमाळ शहर म्हणजे हिरव्या डोंगरांनी अलगद उचलून धरलेला पाचूच. सध्या या हिरवाईवर आषाढाचा पाऊस कोसळतोय. जंगलातले छोटे-छोटे ओहोळही धवल अमृत घेऊन धावू लागले आहेत. जामवाडी परिसरातील टेकड्या, शेतशिवार तर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कोरोना, त्यामुळे आ ...