पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात भारतीय जनता पक्ष पहिल्यांदाच सत्तेवर आला आहे. तेही २०७ जागांच्या प्रचंड बहुमतासह. शुवेंदू अधिकारी आता राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. ...
गजब भयो रामा, जुलम भयो रे' हे गाणे आजही लोकप्रिय आहे. या गाण्याचे संगित पश्चिम बंगालच्या यावेळच्या निवडणुकीत चांगलेच गाजले. या संगिताने पश्चिम बंगालच्या राजकारणाला एक वेगळेच वळण मिळाले. निकालापूर्वी ज्या संगितात मुर्शिद, काबा आणि मदीनेचा उल्लेख होता, ...
भाजप नेते सामिक भट्टाचार्य यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका करताना अनुपम खेर यांच्या टकलाचा उल्लेख केला. ज्यावर आता खुद्द अनुपम खेर यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. ...
Sandeshkhali Violence: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिसेंचा भडका उडाला आहे. भाजपाच्या नवनिर्वाचित आमदाराच्या भावाची हत्या करण्यात आल्याने तणाव आणखी वाढला आहे. ...