लोकमत न्यूज नेटवर्क राजापूर : येथील बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला असून गेल्या आठ दिवसांपासून सेवा बंद आहे. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले असून ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ...
भारताला आपल्या सीमेवर डोळ्यात डोळे घालून बोलणे माहीत आहे आणि भारताला लोकांच्या संरक्षणासाठी डिजिटल स्ट्राइक करणे सुद्धा माहीत आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. ...
Sushant Singh Rajput Suicide : सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तर काहींनी सुशांतची हत्या केल्याचं म्हणत चौकशीची मागणी केली आहे. आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. ...