देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून गेले तीन वर्षे प्रबोधिनीत खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३४० छात्रांनी पुढील प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतील ‘अंतिम पग’ ओलांडत, जल्लोष केला. ...
‘एनईपी-२०२०’नुसार केंद्र सरकारने यापूर्वीच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला; परंतु प्रत्येक राज्याने आपल्या राज्यातील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार, महाराष्ट्राने बालवाटिका ते दुसऱ् ...
विदेश सेवा अधिकारी डॉ. सुयश चव्हाण, असे या भूमिपुत्राचे नाव असून, त्यांच्या या उपक्रमात प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील एक हजार शाळांतील विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकविण्यात येत आहे. ...
...त्यामुळे रात्री होस्टेलच्या लाइट बंद करून टॉर्चमध्ये सर्व कामे करावी लागत आहेत. याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर राजस्थानी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री भजनलाल शर्मा सतर्क झाले असून, ते केंद्र सरकारशी सतत संपर्कात आहेत. ...