दसरा-दिवाळी सणापासून प्रवाशांची संख्या वाढू लागली. मात्र, विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. अमरावती विभागात गत तीन आठवड्यांपासून एसटी बस गाड्या बंद आहेत. परिणामी तीन आठवड्यांपासून बस आगारातच थांबल्या आहेत. सर्व एकाच जाग ...
यामध्ये प्रामुख्याने बॅटरी जाण्याची शक्यता आहे. याशिवाय काही यांत्रिक प्रश्नही उद्भवू शकतात. यावर मात करण्यासाठी कोरोनाकाळातील नियमाप्रमाणे दररोज एसटी अर्धा तास सुरू करण्याच्या सूचना आहेत. याशिवाय बॅटरीचे केबल काढून ठेवण्याचेही आदेश आहेत. यामुळे बॅटर ...
३१ ऑक्टोबर रोजी तिरोडा आणि गोंदिया तर २ नोव्हेंबरपासून भंडारा, साकोली आणि पवनी आगाराचे कर्मचारी संपावर गेले. तेव्हापासून एसटीची वाहतूक ठप्प झाली आहे. ऐन दिवाळीच्या काळात संप असल्याने महामंडळाला मोठा फटका बसत आहे. दररोज साधारणत: ४५ लाख रुपयांचे नुकसा ...
मनमाड : राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी गेल्या २४ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. पगारवाढीनंतर परिवहन मंत्र्यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन केले. मात्र, या आवाहनाला न जुमानता मनमाड बस आगारातील आंदोलनकर् ...
इगतपुरी : घोटी येथील टोल नाक्यावर इगतपुरी तालुक्यातील बेरोजगारांना कामावर घेण्यात यावे या भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीकडे टोल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने अखेर सोमवारी (दि. २९) तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आ ...
गोंदिया जिल्ह्यात गोंदिया आणि तिरोडा हे दोन आगार असून या दोन्ही एकूण १२० बसेस आहेत. तर ३४५ वर कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांनी अद्यापही संप मागे घेतलेला नाही. त्यामुळे या दोन्ही आगारांतून एकही बस धावली नाही. या आगारातून दररोज एसटीच्या दररोज ४१३ बसफेऱ् ...
आतापर्यंत १५८ कायमरूवरूपी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची तर ६१ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करण्यात यावे. राज्य परिवहन महामंडळाचा अर्थसंकल्प राज्याच्या अर्थसंकल्पा ...
चालक आणि वाहक रुजू होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. १०८७ चालकांपैकी ८३ आणि ७७२ वाहकांपैकी फक्त ७२ जण कामावर आले आहेत. पुढील काही दिवसांत ही संख्या वाढेल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दरम्यान, रविवारी या कर्मचाऱ्यांनी येथील जुन्या बस स्थानकाजवळ ...