देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने विविध राज्यातील कामगारांना तिथे आहात तिथेच थांबण्यास सांगण्यात आले होते. या काळात शेजारील बालाघाट जिल्ह्यातील ८७ मजूर हे गोंदिया जिल्ह्यातच अडकले होते. त्या सर्वांना तिसºया टप्यातील लॉकडाऊन दरम्यान केंद्र सरकारच्या ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याची साखळी तोडणे गरजेचे आहे. ही साखळी तोडण्यासाठी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ हाच एकमेव उपाय असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चपासून अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ केला होता. यांतर्गत त्यांनी रेल्वे, जहाज, बस व विमान स ...
के . एम. टी. बस सेवा २२ मार्चपासून पूर्णत: बंद आहे. त्यामुळे रोजचे सुमारे साठेआठ लाख रुपयांचे नुकसान प्रशासनाला सोसावे लागत आहे. सोमवारपासून काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल होत असल्यामुळे के. एम. टी. तसेच अॅटो रिक्षा वाहतुकीला परवानगी मिळेल, अशी अपेक्षा ...
गडचिरोली जिल्ह्यात बसमधील एकूण प्रवाशी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशी वाहतूक करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. केंद्र शासनाने १७ मे पर्यंत संचारबंदी वाढविली असल्याने तोपर्यंत संचारबंदी कायम राहिल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. ...
लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर देशभरातील विविध भागात असंख्य स्थलांतरीत मजदूर ठिकठिकाणी अडकलेले आहेत. स्वगावी परत जाण्यासाठी या मजूरांनी पायदळ जाण्याचा मार्गही स्विकारला आहे. अनेक ठिकाणी हे दृश्य बघायला मिळत आहे. असाच प्रकार भंडारा शहरातही दिसून आला. केंद्र ...