कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर एसटीच्या गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, शासकीय सेवेतील काही कर्मचाऱ्यांसाठी सिंधुदुर्गात पाच गाड्या सुरू करण्यात आल्या असून त्यातील कणकवली आगारातून सुटणाऱ्या दोन बसेस प्रवाश ...
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एसटी बसेस ठप्प झाल्या आहेत. परंतु लॉकडाऊन संपल्यानंतर प्रत्येक प्रवाशाचे निर्जंतुकीकरण करूनच त्यांना एसटी बसमध्ये बसता यावे यासाठी एसटीच्या नागपूर विभागीय कार्यशाळेत सॅनिटायझर युनिट तयार करण्यात आले आहे. ...
ग्रामीण शहरी सर्वसामान्य नागरिकांची लालपरी गत २३ दिवसांपासून जागीच थांबली आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून २३ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्व बसगाड्या आगारात उभ्या आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतरच एसटी पुन्हा रस्त्यावर धावू लागतील. क ...
कोरोना विषाणूमुळे २३ मार्चपासून एसटीची चाके थांबली. त्यामुळे चालक-वाहकांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आले होते. तेव्हापासून ते घरीच आहेत. कोरोनाशी लढा देताना राज्य शासनाची आर्थिक घडी बिघडल्यामुळे सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली जात ...
दिवस-रात्र, सणवार, पाऊस असो कि उन्हाळा कुटुंबीयांपासून दूर असलेल्या, एस.टीचे चालक - वाहक रोजच्या धावपळीत अगदी सुट्टीच्या दिवशीही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र असण्याचे क्षण दुर्मीळच. आठवडाभर पोटापाण्यासाठी धावपळ आणि सुट्टीच्या दिवशीही खरेदी, आजारी नाते ...