आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते. Read More
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर येथील दहावीच्या परिक्षेत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसरस्वती फाऊंडेशन व आर.बी.फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच गौरव करण्यात आला. ...
नाशिक : जुळ्या मुलांंचे स्वभाव आणि बरेच काही सारखंच असतं असे म्हणतात; मात्र अलीकडेच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत नाशकातील जुळ्यांना मार्कही जुळेच म्हणजे सारखेच मिळाले आहेत. या दुर्मीळ घटनेची ‘महाराष्टÑ बुक आॅफ रेकार्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे. ...
एखादा विषय कच्चा असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर वारंवार परिक्षा देऊन पास होण्याची वेळ येते. असाच काहीसा प्रकार वयाची पन्नाशी ओलांडलेल्या आजोबांसोबत घडला आहे. ...
नाशिक : राज्य शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. २९) आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. ...
नाशिक : आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकरी कन्या तसेच मराठा मोर्चा आंदोलनातील आंदोलकांचा आवाज बनलेली आकांक्षा पवार हिने दहावीच्या परीक्षेत ८५ गुण मिळवत घेतलेल्या भरारीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच गुरुवारी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ...